Sunday, 29 September 2013

रंग माझा वेगळा

रंग माझा वेगळा


साभार - युनिटी फिल्म्स आणि आर्ट्स भारत 
एकविसावे शतक म्हणजे यंत्र आणि तंत्र युगाने झपाटलेले . साऱ्याच स्तरावरून बदललेले … याच युगामध्ये वावरणारा आजचा माणूस … पण केवळ स्वतःतच रमलेला … ज्याला समाजाच्या कर्तव्याची काही चाड नाही उरलेली … केवळ पैसा आणि संपत्ती यामध्ये गुरफटून गेलेला माणूस … computerized झालेल्या  संवेदनाहीन माणसांची गर्दी… पण या हजारोंच्या गर्दी मध्ये  स्वतःचा वेगळेपण जपणारी काही माणसे असतात… माणूस म्हणून जगणारी जगणारी काही माणसे असतात. त्यापैकीच एक म्हणजे प्रोफेसर बाळकृष्ण चौगले …
शिक्षण आणि अध्यात्म या दोन्ही आघाड्यांवर आजतागायत न थकता लढत असलेलं एक असामन्य व्यक्तिमत्व ! आरस्पानी बावनकशी मनाचे सौंदर्य लाभलेला हा अवलिया …. अध्यापन आणि अध्यात्म या दोन्ही आघाड्यांवर प्रवाचानासारख्या माध्यमातून समाज सुधारणेचा वसा जपत असणारा एक विचारवंत समाज सुधारक…
३ जुलै १९५५ रोजी कोल्हापूर जवळील 'कसबा बावडा' येथे बाळासाहेबांचा जन्म झाला. येथीलच शाळा नं. १ १ म्हणजेच आजच्या राजर्षी शाहू विद्यालयात त्यांच प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले . दंगेखोर असणारे बाळासाहेब मित्रांप्रमाणेच शिक्षकप्रिया होते . अभ्यासू वृत्तीच्या बाळासाहेबांचा वर्गामध्ये नेहमी पहिला किंवा दुसरा नंबर ठरलेला असायचा. त्यानंतर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू हायस्कूल आणि नंतर स म लोहिया येथे झाले . पुढे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरातील प्रसिद्ध कॉमर्स कॉलेज येथे झाले. बाळासाहेबांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये आपल्या अंगी असणाऱ्या विविध कौशल्यानी यश मिळवून कॉलेज च्या शिरपेचात मनाचे तुरे रोव्ले. अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही नेहमीच अव्वल असणारे बाळासाहेब १ ९ ७ ३ - ७  ४ मध्ये शहाजी कॉलेज च्या विदेशी खेळ विभागाचे सेक्रेटरी झाले . पुढे आकर्षक व्यक्तिमत्व आणि नेतृत्वगुण या मु ळे ते महावीर कॉलेज च्या जनरल सेक्रेटरी पदी विराजमान झाले . 
Mr. Balasaheb Chaugale & A poster of UFAAI documentary..
 
बाळासाहेबांनी कॉलेज मध्ये असताना अभ्यास आणि क्रीदाक्षेत्राबारोबारच सांस्कृतिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला . महाविद्यालयीन स्तरावर ४ वर्षे 'प्रेम तुझा रंग कसा', 'घेतलं शिंगावर', 'दिवा जळूडे सारी रात' या सारख्या तीन अंकी नाटकातून त्यांनी अभिनयाची चमक देखील दाखवून दिली .
कब्बडी , क्रिकेट , टेबल टेनिस यांसारख्या खेळामध्ये सहभाग घेऊन नंबर मिळवण्याबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही आपली ओळख   निर्माण करणारा हा असा अष्टपैलू लाखात एकच !
मित्रांबरोबर मटण च्या पार्टीवर तव मारणारा , टिपिकल कॉलेज  स्तुदांत म्हणून वावरणारा , आपल्या मतांवर ठाम असणारा हा मुलगा पुढील आयुष्यात अध्यात्मिक जीवनात इतकी उंची गाठेल याची तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती.
 २४ ऑगस्ट १९७९ रोजी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर ते कोल्हापूर येथील 'विवेकानंद कॉलेज' मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. अध्यापनाचे काम करत असताना  लढाऊ बाण्याच्या बाळासाहेबांनी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या 'अभयकुमार साळुंखे' यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात  इतर प्राध्यापकांसह लढा दिला. याची परिणीती म्हणजे , 'अभयकुमार साळुंखे' हे या संस्थेचे कार्याध्यक्ष झाले.
अंगी लढण्याचे कौशल्य असणारे बाळासाहेब पुढे 'सुता' या प्राध्यापक संघटनेचे सदस्य झाले. प्राध्यापकांच्या प्रश्नांवर आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या या कामाची दखल घेऊन संघटनेने त्यांना कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या प्रमुख पदाची सूत्रे दिली.
काही वर्षे प्राध्यापक आणि त्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या बालासाहेबना या संघटनांमधील अंतर्गत राजकारणाचा त्रास होऊ लागला. त्यांच्या समवेत घडलेल्या काही दुर्दैवी घटनांमुळे आश्चर्यचकित झालेल्या बाळासाहेबांनी मानसिक, वैचारिक घुसमट झाल्याने १९९२ पासून या संघटनांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला.
वाचनप्रिय असणारे बाळासाहेब विविध प्रकारची पुस्तके वाचत असत. कथा, कादंबऱ्या,नाटक यांच्या वाचनाची त्यांना भारी आवड होती. त्याच दरम्यान त्यांच्या हाती पडली, 'संत गाडगेबाबा'यांची चरित्रात्मक कादंबरी 'डेबु'.. या कादंबरीने बाळासाहेबांच्या विचारधारेला धक्के दिले. हादरवून सोडल. आणि बलासाहेबांचे विचार परिवर्तन झाले. त्यांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. गाडगे महाराजांच्या चरित्रापासून मिळालेली प्रेरणेची उर्जा त्यांच्या नसानसात दौडू लागली.आणि त्यांचा कथा, कादंबरी, नाटक - सिनेमा यांचा प्रेम संपुष्टात आले. अध्यात्मिक साहित्याची ओढ निर्माण झाली. भगवतगीता, तुकारामगाथा , द्यानेश्वरी, नामदेव गाथा अशा प्रकारच्या अध्यात्मिक साहित्याचे वाचन त्यांनी झपाटल्या सारखे सुरु केले. आणि त्यांचा प्रवास सुरु झाला सामान्य कडून असमान्याकडे... अधात्माकडे ...
अधायात्मिक क्षेत्रात रंगून गेलेल्या बाळासाहेबांनी अनेक संत , महात्म्यांच्या भेटी घेतल्या. विविध तीर्थक्षेत्राना भेटी दिल्या. ग्रंथ वाचन सुरु करून अध्यात्मिक साधना सुरु केली. आणि या अभ्यासानंतर त्यांना त्यांच्या आयुष्यात सद्गुरूंची उणीव भासू लागली. पुढे अपेक्षेप्रमाणे त्यांना गुरु देखील मिळाले.ते म्हणजे, डॉ. श्रीकृष्ण देशमुख तथा काका. पुढे यांच्या सहवासात मार्गदर्शनाखाली सुरु झाला बाळासाहेबांचा अध्यात्मिक प्रवास...
डॉ. काकांप्रमाणेच त्यांच्या अध्यात्मिक आयुष्याच्या विविध टप्प्यावरती विविध गुरूंचा मार्गदर्शन त्यांना लाभत गेले. सततच्या अभ्यासाने अध्यात्मिक परिपक्वतेकडे त्यांची वाटचाल सुरु झाली. त्यांनी प्रवचने देण्याचा निर्णय घेतला. आपल्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग व्हावा या करिता १९९६ पासून त्यांनी प्रवचन सेवेस प्रारंभ केला. आणि अध्यात्मिक क्षेत्रात स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली. आपल्या तेजस्वी आणि ओजस्वी रसाळवाणीने ते भाविकांना मंत्रमुग्ध करणारी प्रवचने देण्याचे काम २०१३ अखेरपर्यंत करत आले आहेत. आजवर त्यांचे २००० पेक्षा जास्त प्रवचनांचे कार्यक्रम झाले आहेत.
माणसाना खर्या आत्म्याचा, मोक्षाचा आणि देवाचा शोध अध्यात्माचा अभ्यास केल्या शिवाय लागणार नाही. धडधाकट युवा पिढीला संत साहित्याचा अभ्यास करणे अपरिहार्य आहे.त्याशिवाय माणुसकीची ओळख होणे कठीण आहे असा त्यांचा ठाम मत आहे. दिशाहीन भरकटत चाललेल्या समाज, विचारसंस्कृतीला प्रवचनाच्या माध्यमातून दिशा देण्याचे कार्य महत्वाचे आहे असे ते मानतात.
आपले अत्यंत महत्वाचे विचार त्यांनी आकाशवाणी केंद्र, बी चेनेल या सारख्या प्रसारमाध्यमातून नियमित मांडून समाज प्रबोधनाचे महत्वाचे कार्य अव्याहत केले आहे.या शिवाय कसबा बावड्याचे हनुमान भक्त मंडळ, प्रज्ञापुरी येथील स्वामी समर्थ मंदिर, राधा कृष्ण मंदिर येथे ते नियमित जाऊन प्रवचने देतात.

Watch a Documentary on the life of Balasaheb Chaugale here...

अध्यात्माच्या क्षेत्रात कार्यरत असणार्या बाळासाहेबांचे अध्यापनाचे कार्य देखील तितक्याच जोमाने सुरु आहे. 'विवेकानंद'मध्ये अकौंटन्सी विषय शिकवणाऱ्या बाळासाहेबांच्या  लेक्चर वेळी वर्गातील सारी मुले हजर असतात. त्यांची शिकवण्याची पद्धत इतकी वैशिस्थ्यापूर्ण कि लेक्चर संपल्याचे भान विद्यार्थी आणि बाळासाहेब यांना राहत  नाही. याचीच पोचपावती म्हणजे त्यांचे अनेक विद्यार्थी बोर्डात चमकले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचे सुंदर करियर घडवलंय. आणि मुख्य म्हणजे याचे संपूर्ण  श्रेय  विद्यार्थी सरांना देण्यास विसरत नाहीत.
विद्यार्थ्यांबरोबर बाळासाहेब स्टाफ चे देखील लाडके आहेत, त्यांच्या विषयी सारेच शिक्षक भरभरून बोलतात.
सर्वांचेच भरभरून प्रेम लाभलेले बाळासाहेब कुटुंबियांच्या प्रेमापासुनही पारखे नाहीत. त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या संस्कारातून दिसून येते. अध्यात्मिक आणि शैक्षणिक कामकाज सांभाळत त्यांनी संसार देखील तेवढ्याच जोमाने केलाय. याचीच फलप्राप्ती म्हणजे त्यांची दोन्ही मुले 'अभिजित' आणि 'स्वप्नील' नेव्ही मध्ये कॅप्टन सारख्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
संपूर्ण चौगले कुटुंबामध्ये त्यांच्या बद्दल प्रत्येकाच्याच मनात आदर आहे.
असं हे सर्वांचं लाडके बहारदार व्यक्तिमत्व वयाच्या या टप्प्यामध्ये सुद्धा तरुण आहे. समोरच्या माणसाला नेहमीच ते उर्जा देत असतात. रोज पहाटे लवकर उठून ध्यान करून , कॉलेज मध्ये कर्तव्य बजावून पुस्तके वाचन करणे , प्रवचने देणे अशा शिस्तबद्ध आणि व्यस्त दिनक्रमात ते कधीही थकत नाहीत. म्हणूनच ते स्वतःसह इतरानाही ताजे तवाने ठेवतात.
झपाटून , झोकून कार्य करण्याची वृत्ती , शांत मोकळा स्वभाव , उत्साह , जोम अन काम करण्याची उर्मी त्यांचे हे चिरतारुण्य टिकवून आहे.
'' रंगुनी रंगत साऱ्या.. रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात साऱ्या .. पाय माझा मोकळा''

जणू असंच बाळासाहेबांच आयुष्य!


आंबेवाडी, कोल्हापूर                                                                                                - सतीश स.तांदळे 
२९ सप्टेंबर २०१३                                                                                          विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर

©Unity Films & Arts India 2013
All rights are reserved!

Blog writer code - BL02
Blog code - B23

A UFAAI Documentary has ©Unity Films & Arts India 2013!
Thank you!



Friday, 27 September 2013

Mile Sur Mera Tumhara - Ashok Patki

पत्की काकांबरोबर 'रुईया'त रंगला

 'मिले सूर मेरा तुम्हारा'!


रामनारायण रुईया कॉलेज,
विशेष प्रतिनिधी :२६ सप्टेंबर
सुगम संगीतात मानाचे स्थान असलेले श्री अशोक पत्की यांनी "मिले सूर मेरा तुम्हारा" पासून एक भावनिक संगीत दिग्दर्शक म्हणून आपला पाया भक्कम केला. नंतर मराठी नाटकाची शीर्षक गीते, आभाळ माया, वादळवाट, अवघाची संसार अशा अनेक रचना त्यांनी सुरेल पद्धतीने संगीतबद्ध केल्या आहेत. झंडु बाम, लिज्जत पापड आणि संतूर यांसारख्या अनेक जिंगल त्यांचे प्रसिद्ध आहेत . चाळीस वर्षापासून ते जिंगल, नाटक, चित्रपट व मालिका यांना संगीत देत आहेत.
अशोक पत्की यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अवर्णनीय आहे. त्यांनी त्यांच्या आ-ता पर्यन्तच्या कारकिर्दीत ५०० भावगीते, २५० नाट्यसंगीत, ५० चित्रपट संगीत २५० मालिकांचे पार्श्वगायन केले आहे व ६००० पेक्षा जास्त जिँगल्स रचली आहेत.
"संचारी" ही बंगाली संगीत पद्धती प्रथमच अशोक पत्की यांनी महाराष्ट्रात आणली. या नवीन संगीत पद्धतीची त्यांनी महाराष्ट्राला ओळख करून दिली व आपली संगीत क्षेत्रात नवीन ओळख निर्माण केली .

 विविध अशा मानाच्या १४ पुरस्कारांचे विजेते असणारे हे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व!सर्वाना आपलेसे वाटणारे 'पत्की काका'! यांच्या वंदनीय आणि स्पृहणीय कारकीर्दीमध्ये लवकरच एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे! आणि तो म्हणजेच, २०१३ सालचा महाराष्ट्र राज्य शासनाचा 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार' आपल्या 'पत्की काका'ना दिनांक २८ सप्टेंबर २०१३ रोजी मुंबईच्या 'रवींद्र नाट्यमंदिर' येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे! याच शुभमुहुर्ताच्या पूर्वसंध्येला सांस्कृतिक आणि रसिकजनांची परंपरा लाभलेल्या माटुंग्याच्या 'रुईया महाविद्यालय'मध्ये नुकताच या अष्टपैलू संगीतकाराचा सुरमयी प्रवास उलगडून दाखवणारा 'मिले सूर मेरा तुम्हारा' हा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. स्वतः पत्की काकांच्या सपत्नीक  उपस्थितीत संपन्न  झालेल्या या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात अनेक मान्यवर देखील उपस्थित होते.
'रुईया महाविद्यालयातील' प्राध्यापिका सौ.गौरी बेळगावकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम निर्माण झाला. पत्की काकांसारख्या साध्या , सरळ , समृद्ध , मिश्किल आणि सदाबहार व्यक्तिमत्वाला या माध्यमातून सलाम करताना निरतिशय आनंद आणि आदरपूर्वक अभिमान दिसून येत होता. प्राध्यापक विक्रम करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'मिले सूर मेरा तुम्हारा' या कार्यक्रमाचा रंगमंच उभा झाला. याच मंचावर 'पत्की' काकांशी मनमुराद गप्पांचा आस्वाद रसिकांनी घेतला. सुयोग्य निवडलेल्या गाण्यांनी आणि रेपिड फायर सारख्या नव्या प्रयत्नांनी मुलाखतीसोबत कार्यक्रमाला नवी उंची प्राप्त करून दिली. शीर्षकगीते असोत किंवा याच बादशहाच्या जिंगल्स ... सुगम संगीत असो किंवा नाटक- चित्रपट क्षेत्रातली पत्की काकांची मुशाफिरी ... संगीतकार म्हणून सर्वाना सुपरिचित असणारे पत्की काका एक आस्वादक आणि अभ्यासू असे दिलखुलास गीतकार देखील आहेत आणि याचेच प्रातिनिधिक  उदाहरण म्हणजे राधा हि बावरी सारखे अल्बम आणि त्यांची मासे खाण्याची आवड ! 
Hon. Ashok Patki
'रुईया'च्या शिस्तबद्ध आणि नियोजित अशा कार्यपद्धतीचा याही कार्यक्रमात प्रत्यय येत होता. रंगमंचाची मोजकी सुरेख सजावट, सक्षम तंत्र व्यवस्था, उत्कृष्ट  रंगमंच व्यवस्था , उत्तम स्वयंसेवक यांनी कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेले. क्र्याक्रमची सारी सूत्रे 'मनिष वाळवेकर' आणि 'सानिका कुळकर्णी' यांनी सक्षम रित्या सांभाळली.
आदिनाथ पाटकर, पियुष कदम , अथर्व कुलकर्णी, मयुरेश शेर्लेकर, विनय चेउलकर, चंद्रकांत पांचाल यांची साथ संगत तसेच, बिपीन कुलकर्णी आणि त्यांच्या सहाय्यकांची ध्वनिप्रणालीआणि त्यातून रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ओंकार इनामदार , शाल्मली सुखटणकर, अद्वैता लोणकर , देवश्री गोलाम्बरे, सागर साळी आणि प्रथमेश कविश्वर यांचे सूर ... दरम्यान पत्की काकांनी मधेच गायलेले एखादे गाणे किंवा त्याचा अंतरा.. सारेच संगीतमय वातावरण.. वृन्दावनी सारंग असेल किंवा वादळवाट, माझिया प्रियाला प्रीत कळेना सारखी शीर्षकगीते , सजल नयन सारखे शास्त्रीय बाजाचे गीत असेल किंवा गोविंदा गोपाळा सारखे  लेटेस्ट गाणे .. झंडू बाम सारखी जिंगल असो किंवा सारंगा रे सारखी चित्रपट गीते ... सारा माहोल पत्की काकांच्या सुरावटीमुळे श्रवणीय झाला होता.
याच कार्यक्रमाला 'रुईया'चा माजी विद्यार्थी आणि आयडिया सा रे ग म प चा उपविजेता 'मंगेश बोरगावकर' याची उपस्थिती आणि गायन रसिकांना आपलेसे करून गेले.
प्रथमतः महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांनी पत्की काकांचे आणि त्यांच्या पत्नींचे स्वागत केले.आपल्या मनोगतात पत्की काकांचा गौरव करताना 'रुईया'च्या संगीत क्षेत्रातील परंपरेचा आणि योगदानाचा त्यांनी उल्लेख केला. याच खास कार्यक्रमाला माजी प्राचार्य डॉ.आर. टी. साने हे देखील आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता पत्की काकांच्या प्रसिद्ध 'मिले सूर मेरा तुम्हारा' या गीताने झाली. वेळच्या वेळी मिळणाऱ्या टाळ्या आणि वन्स मोर यातूनच एकूण कार्यक्रमाच्या सादरीकरणाचा प्रत्यय येतो.
रोहन नागोठ्कर, पार्थ मयेकर, यद्नेश जोशी आणि सौरभ महाजन यांची छायाचित्रणाची टीम तर उर्वी सुकी , नेहा पांडव, तन्मय दुर्वे यांची बेकबोन टीमचा देखील यशस्वी आयोजनात आणि नियमनात सहभाग होता. अशा शानदार खास कार्यक्रमाची आठवण 'रुईया'च्या स्मृतीमध्ये आणि रसिकांच्या मनाच्या कुपीत नक्कीच राहील यात शंका वाटत नाही.

मुंबई                                                                                                                           - शुभंकर करंडे 
२७ सप्टेंबर २०१३                                                                                                रामनारायण रुईया कॉलेज 


 Blog Code - B22
 Writer Code - 01
 Dated on 27th Sept. 2013

 © Magazine World of UGI 2013
All rights are reserved!

Wednesday, 25 September 2013

To invite you all ...

Please come for the talk with King of Jingles Mr. Ashok Patki kaka & have a joy of Music in presence of Manguesh Borgaonkar!

Monday, 23 September 2013

INDIA AS FORCE IN WORLD CRICKET

INDIA AS FORCE IN WORLD CRICKET



Reporter, Magazine World of UGI
INDIA in cricket made its debut as a test playing nation in England in 1932 led by C.K Nayudu,well before Indian Independence,the team performed well but could not win.The match though played for 3 days was given status.The team though did’nt win but played well in patches.The team’s first series as an Independent nation was in 1948 against Australia in Brisbane,Australia was led by Sir Don Bradman and India was led by Lala Amarnath.Austalia cruised home by winning 4-0 the 5 match series.India’s first test victory came against England at Madras in 1952.India’s series victory came against Pakistan in 1952 and again in 1954 India drew a 5 match series against Pakistan 0-0.The batting strength at that time came from Vijay Manjrekar and Polly Umrigar and they became  great prospect for the team at that time and the prime bowler at that time was Subhash Gupte who picked 21 wickets in the series.India’ first comprehensive test victory came against New Zealand in1956 as India won the 5 match series 2-0 and M.H Mankad emerged as the best batsmen in the series by scoring 526 runs at an average of 105.2 and again the best bowler was Subhash Gupte by picking 34 wickets in the series.Though India has gone through some rough phase during that time as they lost to Australia and Westindies but made a strong comeback by winning series overseas against Newzealand in 1968 and the belief of winning overseas was instilled in the team by M.A.K Pataudi also known as ‘Tiger’.The team played well and won the series 3-0.The team gained strength from later 1970’s as Indian team had great players like M.A.K Pataudi,Kapil Dev,Sunil Gavaskar and the Indian spin quartet –Erapalli Prassana,Venkatraghvan,Bhagwat Chandrashekar(leg spinner),Bishan Singh Bedi(left arm spinner).The team played well during that period and Indian cricket team began to see success overseas beating England and Newzealand,holding Australia and Southafrica to draw.This period can be called as the golden era of Indaian cricket history.
World Cup Winning Cricket team of India 1983
The best batsmen at that time were Sunil Gavaskar and Gundappa Vishwanath and they also played an important role in victory against England and Westindies under the captaincy of Ajit Wadekar.During the 1980’s and 1990’s Indian team developed a more formidable batting attack with talented batsmen like Mohammed Azharudin,Dilip Vengsarkar,Ravi Shastri and players like Roger Binny,Syed Kirmani,Madan lal and others.Kapil Dev was made the captain of the Indian team in 1983 world cup and he instilled and brought such positive energy and belief in the team that the team went on to win the World Cup for the first time ever and this victory came against the mighty Westindies and the Indian team defended a very modest total of 183 and showed the world that we can beat the best team of the world in any format.The team though after winning the world cup in 1983, performed poorly in the test arena,including 28 consecutive test matches without a victory,however Indian team won the Asia cup in 1984 and World Championship Cricket in 1985.Traditionally much stronger team at home than abroad,Indian team has broken this myth and has done well and has improved its records of winning matches overseas under the leadership of Sourav Ganguly.
Master Blaster Sachinji Tendulkar
Indian team has prospered very well and the team also had a good coach like john wright who also played an important role in improving team’s performance and it can be called as the dream era of INDIAN Cricket as Indian team defeated Australia in 2001 and Indian team were joint champion along with Srilanka and runners up of 2003 ICC Cricket World Cup and from then INDIAN Team has become a strong potent force in world cricket.The team has produced great players like Virender Sehwag,Yuvraj Singh,Harbhajan Singh,Zaheer Khan and The great master blaster Sachin Tendulkar has been the vital player for INDIA since 1990 and has got many records to his name and Rahul Dravid the wall of Indian team and Anil kumble has played an important role in shaping and moulding the team and making the team a vital force in world cricket as Indian team has won many series from 2000’s in every format of the game like Natwest trophy in England,Test series in Pakistan,Westindies,England etc and have beaten them comprehensively under the leadership of Sourav ganguly,Rahul Dravid,Anil Kumble.In 2007 the first t-20 World cup was held in which the senior players did’nt took part and M.S.Dhoni was made the captain of that young INDIAN Team and the team went on to win the innaugral t-20 held in South Africa after beatin Pakistan by 5 runs in the final,Irfan pathan was man of the match.
ICC world cup winning cricket team 2011
After Kumble’s retirement in 2008 M.S Dhoni was made the captain of the team in every format and from then he and his team has led the INDIAN team to many glory which has brought cheer on faces of every Indian people.MS Dhoni led  the team to number one spot in test cricket from 2008-2010 end,winning Asia cup,Commonwealth Bank series in Australia,Compaq cup and many bilateral series and The Indian team also fulfilled the dream of every Indian fan and also of Sachin Tendulkar by winning the ICC Cricket World Cup in 2011 after 28 years by beating Srilanka in the final by 6 wickets.Thus Indian team became the best team of the world in ODI Format.Though Indian team lost to England and  Australia in tests abroad but did well in ODI’S and also succeded in beating Australia 4-0 in tests in home series and won the ICC Champions Trophy held this year in England by beating England by 5 runs in the finals.The team did’nt had the likes of yuvraj,gambhir,harbhajan,sehwag and zaheer and a new team was sent to England which still managed to win the trophy the team had good talented players like Shikhar Dhawan,Virat Kohli,Rohit Sharma,Suresh Raina,Ravindra Jadeja and in bowlers Bhuvneshwar kumar,Ishant Sharma,Ashwin and others who played tremendous cricket and won the trophy.Recently Indian team won a Tri series in West indies which also had Srilanka.The recent ICC Rankings clearly shows the dominance of INDIAN Team in World Cricket,Indian team is number one in ODI,no 3 in TEST,no 3 in T-20.By this we can see that how Indian team has emerged as force in World Cricket and has gone on to be the best team in the world.


Kalyan, Thane                                                                                        - Siddhant Sinha
23/Sept/2013                                                                                            Ramnarain Ruia College. Mumbai
                                                                                                                 Reporter, MWUGI
Siddhant Sinha


©Magazine World of UGI 2013
All rights are reserved!

Saturday, 21 September 2013

मुंबई - महाराष्ट्रराज्यम

महाराष्ट्रराज्यम्


महाराष्ट्रराज्यम् (Maharashtra) भारतस्‍य पश्‍चिमे विद्यमानं किञ्चन राज्यम् अस्‍ति । मुम्बई इति महाराष्ट्रराज्यस्य राजधानी । अन्यानि नगराणि नागपुरं, पुणे, सोलापुरम् इत्यादयः।भारतस्य ९.८४% क्षेत्रफलं महाराष्ट्रराज्ये अस्ति । महाराष्ट्रस्य जनसन्ख्या ९,६७,५२,२४७ मिता । जनसंख्यायाः घनत्वम् ३१४.४२ जनाः प्रति वर्ग किमी. इत्यस्ति । महाराष्ट्रम् अतीव धनसम्पन्नम् राज्यम् अस्ति । अयं प्रान्तः भारतस्य सकलगृहोत्पादने १३.२% , औद्योगिक उत्पादने च १५% च योगदानं करोति । क्षेत्रफलस्य दृष्टया महाराष्ट्रं भारतस्य तृतीयं तथा लोकसंख्या विषये च द्वितीयं राज्यं भवति । भारतस्य विकसितराज्यम् अस्ति महाराष्ट्रम् । राज्यस्य पश्चिमे अरबी समुद्रतट: वर्तते । मुम्बई महाराष्ट्रस्य राजधानी, नागपुरं तु महाराष्ट्रस्य उपराजधानी ।

नाम्नः उगम:
अशोकस्य काले "राष्ट्रिक" अनन्तरं "महाराष्ट्र्" इति नामना प्रसिद्धः अद्भुत् एतद् राज्यं- ह्युएन-त्सांगादि पथिकादिनां मतम् । राष्ट्रस्य 'महाराष्ट्र' इति नाम प्राकृतभाषायाम् 'महाराष्ट्री' शब्दात् भवेत् इति मन्ये । केषांचित् मते एतत् राज्यस्य नाम "महाकांतार" (महान् वने- दंडकारण्य) इति शब्दस्य अपभ्रंशः वर्तते ।

इतिहासः
भारतीयस्वातंत्र्यसंग्रामे महाराष्ट्रराज्यस्य मुम्बईनगर्याः च योगदानं अपूर्वमासीत्। भारतीय-काँग्रेस- इत्यस्य सङ्घटनस्य प्रथमं सम्मेलनं अत्रैव अभवत्। तथा हि पूजनीयेनमहात्मागान्धीमहोदयेन एकसहस्र-नवशतद्विचत्वारिंशत्तमे(१९२४) ख्रिस्ताब्दे ऑगस्ट-मासस्य नवम्यां तिथौ अत्रत्यगोवालियाटॅंकतः 'मुच्यतां भारतवर्षम्' इति घोषणा दत्ता आसीत् । तदा समग्र:अपि देशः रोमाञ्चितः अभवत् । स्वातंत्र्यपूर्वकालादारभ्य समाजसुधारणास्वपि सकलं महाराष्ट्रराज्यम् अग्रेसरमासीत् । यतः महात्मा फुले, राजर्षिशाहूछत्रपतिः , भारतरत्नं डॉ.आम्बेडकरमहोदयसदृशा: अग्रगण्या: समाजोद्धारका: महाराष्ट्रराज्यमिदं अलंकृतवन्तः । लोकमान्यतिलकसदृशा अभूतपूर्वा राष्ट्रियनेतारः अत्र जन्म प्राप्तवन्त: सन्ति । शून्यषण्णवैकमिते मे मासस्य प्रथमदिनाङ्के महाराष्ट्रराज्यं निर्मितम् । ततः प्रभृति:राज्येनानेन प्रगतिपथे एव पदं कृतम् ।
State of Maharashtra



संयुक्तमहाराष्ट्रान्दोलनम्

महाराष्ट्रराज्यस्थापना ऐतिहासिक: महत्वपूर्णविषय: । संयुक्तमहाराष्ट्रान्दोलनं महाराष्ट्रराज्यनिर्माणस्य कारणम् । १९५० त: १९६० पर्यन्तम् आन्दोलनम् अभूत् । १९६० पर्यन्तं पश्चिममहाराष्ट्रविभाग: 'मुम्बईराज्ये', मराठवाडाविभागस्य ५ उपमण्डलानि हैदराबाद्संस्थाने, विदर्भविभागस्य ८ मण्डलानि मध्यप्रान्ते (इदानीन्तनमध्यप्रदेशे) समाविष्टानि आसन् । यद्यपि केन्द्रसर्वकारेण 'भाषानुसारेण राज्यरचना भवेत्' इति निर्णय: १९५० तमे वर्षे एव कृत:, तथापि भाषानुसारं विभाजनं न जातमत्र । अत: १० वर्षाणि यावत् आन्दोलनं कृतं, महत्परिश्रमेण, बहूनां जनानां बलिदानेन च १ 'मे' १९६० दिने महाराष्ट्रराज्यस्य स्थापना जाता । अस्मिन् आन्दोलने मध्यमवर्गीयजना:, कर्मकरजना:, कृषका:, विचारवन्त: जना: भागं गृहीतवन्त: । अतः इदम् आन्दोलनम् अभिव्यापकम् आसीत् ।
भूगोलम्
महाराष्ट्रस्य पश्चिमे सिन्धुसागरः, उत्तरे दादरा ,नगर हवेली, मध्यप्रदेशः च, तस्य पूर्वदिशायां छत्तीसगढ़ दक्षिणपूर्वदिशायाम् आन्ध्रप्रदेशः तथा दक्षिणदिशायां कर्णाटकं गोवा च इति राज्यानि सन्ति । महाराष्ट्रस्य क्षेत्रफलं ३,०७,७३१ वर्ग किमी. अस्ति. भारतस्य ९.८४% क्षेत्रफलं महाराष्ट्रराज्ये अस्ति ।
सह्याद्री पर्वतश्रेणिः (वा पश्चिमघट्टाः) महाराष्ट्रस्य तीरस्य समान्तरम् अस्ति । तस्याः पश्चिमे कोङ्कण-तटप्रदेश: वर्तते । पर्वतमालायाः पूर्वदिशायां दक्खन अधित्यका: सन्ति । एष: बह्वीनां नदीनां स्रोतःअस्ति । महाराष्ट्रे ३५ जनपदाः. अपि च षड्विभागाः सन्ति. औरङ्गाबाद:, अमरावती, कोङ्कणं, नागपुरं, नाशिकं, पुणे च एते षड्विभागाः । भूगोलस्य, इतिहासस्य च अनुसारं महाराष्ट्रे पञ्चविभागाः. विदर्भ: (नागपुरम् अमरावती), मराठवाडा (औरङ्गाबाद), खान्देश: उत्तरमहाराष्ट्रं(नाशिक), पश्चिम महाराष्ट्रं (पुणे), कोंकण च ते पञ्चविभागाः.

मुम्बई 


Mumbai - Hotel Tajmahal, Colaba 
मुम्बई (Mumbai) भारतस्‍य महाराष्ट्रराज्यस्‍य राजधानी । एतद् नगरं भारतदेशस्य विशालं नगरम् । भारते लोकसंख्यया प्रथमस्थाने, पृथिव्यां द्वितीयस्थाने च वर्तते एतन्नगरम् । भारतस्य पश्चिमे समुद्रतटे एतद् नगरं स्थितम् । इदं मुम्बयी महानगरं गगनस्पर्शिभवनैः देशे एव अद्वितीयम् अस्ति । चलचित्रनिर्माणस्य आधारस्थानं बालिवुड् इति प्रसिद्धम् अस्ति । मुम्बादेव्याः देवालयः अत्र अस्ति । अतः नगरस्य मुम्बापुरी इति नाम आसीत् । आङ्गलानां प्रशासनकाले बाम्बे बोम्बायी बम्बै इत्यादिभिः नामभिः प्रख्यातम् अभवत् । इदानीं मुम्बयी इति अधिकृततया नाम दत्तम् अस्ति । मुम्बयीनगरे अनेकानि प्रेक्षणीयस्थलानि सन्ति ।

मुम्बयीनगरस्य प्रेक्षणीयस्थानानि

गेट्वे आफ् इण्डिया

भारतस्य महाद्वारम् इत्यर्थः अस्य भवनस्य । पूर्वं विदेशेभ्यः जनाः नौकायानेन अत्रैव आगच्छन्ति स्म । विशेषतः आङ्ग्लाः बोम्बायीनगरम् आगत्य भारतदेशे कार्यप्रवृत्ताः भवन्ति स्म । अतः एव एतत् स्मारकम् अतीव विशिष्टं सञ्जातम् अस्ति ।
पीतवर्णयुक्तैः बेसाल्ट्-शिलाभिः एतत् महाद्वारम् अपोलोनौकानिस्थानसमीपे निर्मितम् अस्ति । द्वारं परितः विशालप्राङ्गणम् अस्ति । समीपे छत्रपतिशिवाजीमहाराजस्य स्वामिविवेकानन्दस्य च विग्रहाः सन्ति । सागरतीरसमीपे अस्मिन् स्थले प्रातः सायं च विहाराय बहवः जनाः आगच्छन्ति ।

छत्रपतिशिवाजिमहाराजम्यूसियम्

पूर्वम् एतत् प्रिन्सवेल्स् म्यूसियम् इति ख्यातम् आसीत् । मुम्बयीनगरे कोलाबाप्रदेशे एषः वस्तुसङ्ग्रहालयः अस्ति । क्रिस्ताब्दे १९०५ तमे वर्षे पञ्चमः जार्जः भारतम् आगतवान् । एतत्स्मरणार्थम् इण्डो-सार्सेनिकशैल्या विशिष्टं भवनम् एतत् निर्मितम् अस्ति । अत्र वर्णचित्राणि एलिफेण्टा गुहागतवास्तुकृतयः प्राच्यवस्तूनि च सङ्गृहीतानि सन्ति । गौतमबुद्धस्य अपूर्वः विग्रहः अत्र अस्ति । अत्र आवरणे ’जहाङ्गीर आर्ट ग्यालरि' नामकः कलासङ्ग्रहालयः अस्ति । अत्र कलाप्रदर्शनानि भवन्ति ।

फ्लोरा फौण्टन्

हुतात्मा चौक् इत्यपि अस्य अपरम् नाम । मुम्बयीनगरे एकं जनभरितं वाणिज्यकेन्द्रस्थानम् एतत् । क्रिस्ताब्दे १८६२ तः १८६७ पर्यन्तं बोम्बायीप्रान्तस्य अधिकारी सर् बार्टल् फ्रियर अत्र प्रशासनं कृतवान् । तस्य स्मरणार्थम् अस्य निर्माणम् अभवत् । समीपे सेण्ट् थामस् केथेड्राल् अस्ति । फ्लोरामूर्तेः वैभवः दर्शनीयः अस्ति ।

तारापोरवाला आक्वेरियम्

एषः कश्चन मत्स्यागारः । मुम्बयीनगरे मेरिन् ड्रैव सागरतीरसमीपे एषः विशिष्टः मत्स्यागारः अस्ति । अत्र विविधजातीयाः वर्णमयाः मत्स्याः सङ्गृहीताः सन्ति । अत्र मीनाः उत्तमतया संस्थापिताः सन्ति ।

मलबारहिल्

मलबारहिल् पर्वतप्रदेशः मुम्बयीनगरसमीपे अस्ति । शीतलः अय प्रदेशः मुम्बयीनगरवासिनां विहारस्थलमस्ति । वाल्केश्वरमहालक्ष्मीदेवालयौ अपि अत्र एव स्तः । मलबारपर्वताग्रे ‘ह्याङ्गिङ्ग गार्डन्’ क्रिस्ताब्दे १८८१ तमे वर्षे निर्मितम् । वालकेश्वरं श्रीरामः एव स्थापितवान् इति जनानाम् अभिप्रायः अस्ति । जलाशयस्य अग्रतः उद्यानं निर्मितम् अस्ति । अस्य फिरोजषा मेहता उद्यानमिति च कथयन्ति । अत्र उद्यानवने सस्यानि प्राणिनाम् आकारैः कर्तितानि सन्ति । अधः कमलानेहरु उद्यानमप्यस्ति । एतदुद्यानं क्रिस्ताब्दे १९५२ तमे वर्षे निर्मितम् । रात्रौ मलबारहिलतः नगरदर्शनम् अतीव सुन्दरं भवति ।

विक्टोरिया गार्डन्

मुम्बयीमहानगरे स्थितं विक्टोरिया गार्डन् वीरमाता जीजाबायी भोसले उद्यानवनमिति च प्रसिद्धम् अस्ति । अत्र सुन्दरः मृगालयः, आल्बर्ट म्यूसियं च आकर्षकाणि सन्ति । वस्तुसङ्ग्रहालयस्य बाह्यप्रदेशे एलिफेण्टाद्वीपतः आनीतं बृहत्शिलागजं स्थापितवन्तः सन्ति। डा अनिबेसेन्टमार्गसमीपे नेहरुप्लानिटोरियम् आकर्षकम् अस्ति ।

मुम्बयीनगरस्य सागरतीराणि

मुम्बयीनगरं पश्चिमसागरतीरे अस्ति । अरब्बीसागरस्य दर्शनम् अत्र बहुसरलम् । सागरतीरेषु सामान्यतः वालुकाः सन्ति । जनाः विहाराय अत्र आगच्छन्ति । राष्ट्रियनायकानां महापुरुषाणां भाषणकार्यक्रमाः अत्र भवन्ति । चौपाटी सागरतीरं वक्राकारकम् अतीवाकर्षकम् अस्ति । सायङ्काले अत्र बहुजनाः भवन्ति । जुहुबीच् अपि अतिप्रसिद्धम् अस्ति । धक्काप्रदेशे नौकानिस्थानम् अस्ति । विदेशेभ्यः अत्र नौकाः आगच्छन्ति ।

मुम्बई न केवलं महाराष्ट्रराज्यस्य राजधानी, अपि तु भारतदेशस्य वित्तीयमनोरञ्जनस्य राजधानी अपि वर्तते। भारतीय आरक्षितः अधिकोषः, मुम्बई शेर बाजार, राष्ट्रीय शेर बाजार इत्येतादृशाः नैके महत्वपूर्णाः संस्थाः अत्र सन्ति । अपि अत्र अनेकेषां सङ्घटनानां मुख्यकर्यालयाः सन्ति। मुम्बईनगरं हिन्दीभाषायां-चलचित्रस्यापि केन्द्रं। संजयगांधीराष्ट्रीयोद्यानं, लवणक्षेत्राणि, मैंग्रोववनानि आदि प्राकृतिकस्थलानि एतस्य नगरस्य समीपे वर्तते।

Mumbai                                                                                             - Reporter
21/09/2013                                                                                          Magazine World of UGI

©Magazine World of UGI 2013
All rights are reserved!
Note: Any member of MWUGI & Magazine World of UGI will not be responsibile for any subject regarding this blog!



Thursday, 19 September 2013

शेरो-शायरी

शेरो-शायरी


जमाने भर मै मिलते है आशिक कई ,
मगर वतन से खुबसुरत कोई सनम नही होता ,
सोने मै लिप्टे मेरे शासक कई ,
मगर तिरन्गेसे खुबसुरत कोई कफन नही।

जब जरासी मुस्कान से फोटो अच्छी आ सकती  है
तो हमेशा मुस्कुरानेसे जिंदगी अच्छी क्यू नाही हो सकती है।

मंझील इन्सान को हौसले आजमाती  है
सपनो के परदे आंखोंसे हटाती है ।
किसी भी बात से हिम्मत ना हारना
ठोकर ही इन्सान को चलना सिखाती है ।

जब टुटने लगे  हौसला तो बस ये याद रखना
बिन मेहनत के हासील तख्त ओ ताज नही  होते
ढून्ड लेना अंधेरे मै ही मंझील अपनी दोस्तो
क्योंकी जुगुनु कभी रोशनी के मोहताज नही होते ।


कोल्हापूर                                                                                                 -   प्रोफे. सौ . आर . एम. भागवत
19/09/2013                                                                                               प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी



Tuesday, 17 September 2013

A story of 'Anant Chaturdashi'

The story behind 'Anant Chaturdashi'



Sushila and Kaundinya

There was a Brahmin named Sumant . From his wife Diksha I had a daughter named Sushila . After the death of Diksha Sumant married Karkash , who Began to give a lot of trouble to Sushila . Sushila married Kaundinya , and Both Decided to leave the house to avoid the harassment of the step -mother . On The Way They stopped near a river . Kaundinya went to take bath , and Sushila joined a group of women who were performing worship . They Told That They Were Sushila worshiping " Anant " . "What kind of worship is this? " Sushila asked." Anant 's Vow " .
That They Told her it was Anant 's vow . Then They Explained to her The Importance of That vow . Some fried " Gharga " (made of flour ) and " anarase " (special food) are prepared. Half of Them Have To Be Given to the Brahmins . A hooded snake ( cobra) made ​​of " darbha " ( sacred grass) is put in a bamboo basket . Then the snake ( " shesh " ) is worshiped with scented flowers , oil lamp and incense sticks . Food is offered Preferred to the snake and a silk string is kept before the god , and tied to the wrist . This string is called " anant " , it has 14 knots , and is colored with " Kumkum " . Women tie the " anant " on Their left hand and men on Their right . The purpose of this vow is to Obtain divinity and wealth , and is kept for 14 years . After listening to this explanation Sushila Decided to take the Anant vow . From That Day she and her husband Kaundinya Began To prosper and Became very rich . One day Kaundinya , noticed the Anant string on Sushila 's left hand . When I heard the story of the Anant vow , he was displeased and maintained That they experienced Become rich , not Because of any power of Anant , but Because of the wisdom I had acquired by his own efforts. A heated argument Followed , and at the end Kaundinya took the Anant string from Sushila 's hand and Threw it into the fire.
After this all sorts of calamities happened in Their life , and finally They were reduced to extreme poverty . Kaundinya Understood That It was the punishment for having dishonored " Anant ", and DECIDED That He would undergo Rigorous penance until God Himself Appeared to him .
In Search of Anant ,Kaundinya went into the forest . There he saw a tree full of mangoes , but no one was eating the mangoes . The entire tree was Attacked by worms . I asked the tree if I had seen Anant , but got a negative reply. Then Kaundinya saw a cow with her calf , then a bull standing on a field of grass without eating the grass . Then I saw two big lakes joined to each other With Their waters mixing With One another . Further I saw a donkey and an elephant. To every one Kaundinya Asked acerca Anant , but no one had even heard this name . Then I Became desperate and prepared a rope to hang himself .
Then suddenly an old venerable Brahmin Appeared before him . I removed the rope from Kaundinya 's neck and led him into a cave . At first it was very dark . But then a bright light Appeared And They reached a big palace . A great assembly of men and women had recogida . The old brahmin went straight towards the throne .
Then Kaundinya Could no longer see the brahmin , but only Vishnu instead. Kaundinya Realized That Vishnu himself had eaten to save him , and That Vishnu was Anant , the Eternal One I confessed his not in failing to Recognize the Eternal in the string on Sushila 's hand . Anant promised Kaundinya That if I made ​​the 14 -year- vow , I would be free from all his sins , and would Obtain wealth , children and happiness . Then Anant Disclosed the meaning of what Kaundinya had seen During the search . Anant Explained That the mango tree was a brahmin , who in a previous life had acquired plenty of knowledge , but had not communicated it to anyone .
Ganesh Visarjan, Mumbai Chowpati
Also Jains follow this festival in some parts of India .

The cow was the earth , que at the beginning had eaten all the seeds of plants . The bull was religion itself. Now I was standing on a field of green grass . The two Lakes were two sisters who loved each other very much, but all Their alms were spent on each other only. The donkey was cruelty and anger . Finally the elephant Kaundinya 's pride


MUMBAI                                  - Reporter
17th Sept. 2013                           Magazine World of UGI


© Magazine World of UGI 2013
All rights are reserved!
(We are not responsible for any subject regarding this blog)